Pakistan Hanif Abbasi Threatened India | पाणी बंद केल्यास युद्धासाठी तयार रहा,पाकिस्तानची दर्पोक्ती
Pakistan Hanif Abbasi Threatened India | पाणी बंद केल्यास युद्धासाठी तयार रहा,पाकिस्तानची दर्पोक्ती
भारताच्या आक्रमक पवित्र्याने बिथरलेल्या पाकिस्तानी रेल्वे मंत्र्यांची दर्पोक्ती पाहायला मिळाली.. सिंधू जल करार स्थगित करत भारत पाकिस्तानचं पाणी बंद करण्याचा इशारा भारताने दिलाय..तर पाकिस्तानचं पाणी बंद केल्यास भारताने युद्धासाठी तयार रहावं, पाकिस्तानने भारतासाठी १३० अण्वस्त्रे ठेवली आहेत अशी धमकी पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांनी दिली.
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या _
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर विधानसभेचं आज एक दिवसीय विशेष अधिवेशन, हल्ल्यासंदर्भात अधिवेशनात होणार चर्चा
भारताच्या कठोर पावलांमुळे पाकिस्तान सरकारची घाबरगुंडी...पहलगाम हल्ला हा भारताचा ड्रामा, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यानंतर संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे हास्यास्पद विधान..
पाकिस्तानचं पाणी बंद केल्यास युद्धासाठी तयार रहा, भारतासाठी १३० अण्वस्त्रे तयार ठेवलीत, पाकिस्तानी रेल्वे मंत्र्यांची दर्पोक्ती
पहलगाम हल्ल्यातल्या आणखी चार संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त, कारवाई करण्यात आलेल्या घरांचा आकडा नऊवर.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
