Monsoon Prediction For Farmers : मान्सून वेळेआधीच दाखल,पेरणी कधी करावी? हवामान तज्ज्ञांचा सल्ला काय?
Monsoon Prediction For Farmers : मान्सून वेळेआधीच दाखल,पेरणी कधी करावी? हवामान तज्ज्ञांचा सल्ला काय?
अनेक वर्षांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये मानसून हा वेळे आधी आला आणि महत्त्वाच म्हणजे मे मध्येच पावसाच सर्वत्र धूमशान सुरू आहे आता या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायला हवं कारण पाऊस सर्वत्र जोरदार बरसतोय शेतकऱ्यांनी नेमक काय करायला हवं पेरणी वेळेत करायला पाहिजे का आधीच करायला पाहिजे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ञ डॉक्टर कैलास डाकोरे सर काय असणार आहे परिस्थिती आणि आता शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे कारण पाऊस मागच्या आठवडाभरापासून राज्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहता आपण पाहतोय मागच्या साधारण 10 दिवसांमध्ये मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण महाराष्ट्र असेल आपल्याला जो पूर्व मोसमी पाऊस होता त्याची चाऊल अगदी या वर्षी म्हणजे बघितलं मागच्या 15-20 वर्षापेक्षा वेगळ्या प्रकारचे आहे आणि आता असं झालेलं की कालच भारतीय हवामान विभागाने डिक्लेअर केल की देवगडमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये देखील मानसून दाखव झालेल आहे आणि इथून येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा त्याला मानसून प्रोग्रेस होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. कापूस, सोयाबीन, तूर हे आपल्याला पिकाच्या लागवडीचा कालावधी आपल्याला माहिती 15 जून ते 15 जुलैच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण करतो. तर आता केला तर थोडफार त्याचा विपरीत परिणाम होईल कारण की आपल्याला माहिती कापसाची लागवड आपण साधारणत जून महिन्यात करतो. ह्या परिस्थितीमध्ये याच्यावर केली तर पुढे चालून दोन तीन गोष्टीचा प्रदु शक्यता आहे. एक गुलाबी बोंडाळी असेल दुसर अजून पेस्ट वगैरे असतील त्याचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांनी काय फायदा घ्यायचा सध्या पाहतोय की पाणी पडल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला गवत आलेले किंवा आपल्याला ते भरपूर आलेले आपण राण व्यवस्थित केल तर निश्चितपणे आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये जो पूर्व खर्च लागणार आहे कशाचा मशा याच्यासाठी वीड मॅनेजमेंटसाठी तो वाचणार आहे व्यवस्थित एकाच याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होतात परंतु आणि विशेष म्हणजे दुसरी आहेत दुसऱ्या पिकांना सुद्धा जो पुरेसा कलावधी मिळणार आहे पेरणीसाठी आणि जून मध्ये पेरणी केल्याचा अजून एक बेनिफिट एक आहे की तुम्हाला तुमच्या कालबद्ध पिकाचा त्या कालबद्धते मध्ये आपण जर लागवड केली तर निश्चितपणे जे कीड रोग किंवा अजून दुसरे अजून येणारे जे आता हवामान विभागाने जून मध्ये पाऊस चांगला महाराष्ट्रामध्ये पूर्ण मानसून बघितला तर महाराष्ट्रात चांगलाच आहे त्यामुळे घाई न करता आपल शेतीचे नियोजन व्यवस्थित कराव आणि आपली लागव पेरणीची सुरुवात साधारण मध्ये करावी सर तळण ज्याला म्हणतो आपण शेती ज्यावेळेला पूर्ण या मे मध्ये एप्रिलल मध्ये शेती तयार. करून ठेवली जाते आणि तळण म्हणजे तळती शेती त्याच्यामुळे त्याचा परिणाम होतो मात्र या वेळेला तचा वेळच मिळालेला नाही कारण पाऊस अगोदर सुरू झालेला आहे





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
