एक्स्प्लोर

Repo Rate News : सर्वसामान्यांचे ईएमआय कमी होणार! आरबीआयकडून रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6 टक्क्यांवर

Repo Rate News : सर्वसामान्यांचे ईएमआय कमी होणार! आरबीआयकडून रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6 टक्क्यांवर

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून यांच्याकडून रेपो रेटमध्ये कपात करण्याची घोषणा केली. त्यानुसार रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6 टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) सलग दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये (Repo Rate) कपात करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील प्रमुख बँकांवर कर्जावरील व्याजदरात (Loan Interest rates) कपात करण्यासाठी दबाव निर्माण होऊ शकतो. ही शक्यता गृहीत धरुन बँकांनी कर्जावरील व्याजदर 0.25 टक्क्यांनी घटवल्यास गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे हप्ते फेडणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार 1 ऑक्टोबर 2019 नंतर ज्यांनी फ्लोटिंग व्याजदरावर कर्ज घेतलं आहे त्यांना बाहेरच्या बेंचमार्कशी जोडणं गरजेचे आहे. त्यामुळे आरबीआयनं रेपो रेट घटवल्यास बँकांनी देखील गृह कर्जावरील व्याजदर कमी करणे अपेक्षित आहे. त्यामुळे  रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली तर गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता असते. याचा फायदा नव्याने गृहकर्ज घेणाऱ्यांना आणि फ्लोटिंग इंटरेस्ट रेट असणाऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे समजा तुमच्या गृहकर्जाचा व्याजदर 8.50 टक्के असेल तर त्यामध्ये 0.25 टक्क्यांची कपात होऊन तो 8.25 टक्क्यांवर येईल.

व्यापार-उद्योग व्हिडीओ

Lord's Mark Industries चं एलईडी, सौर ऊर्जा क्षेत्रात पाऊल; फिलिप्स कंपनीसोबत करार
Lord's Mark Industries चं एलईडी, सौर ऊर्जा क्षेत्रात पाऊल; फिलिप्स कंपनीसोबत करार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' भागांना हवामान विभागानं दिला इशारा 
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' भागांना हवामान विभागानं दिला इशारा 
Bhiwandi : कौटुंबिक वाद पेटला, रागाच्या भरात जावयाने केली चुलत सासऱ्याची दगडाने ठेचून हत्या, भिवंडीतील घटना
कौटुंबिक वाद पेटला, रागाच्या भरात जावयाने केली चुलत सासऱ्याची दगडाने ठेचून हत्या, भिवंडीतील घटना
SIP : एसआयपी ऐनवेळी बंद केल्यानं अनेकांचं आर्थिक नुकसान, 'या' 5 गोष्टी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या
SIP : एसआयपी ऐनवेळी बंद केल्यानं अनेकांचं आर्थिक नुकसान, 'या' 5 गोष्टी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या
राहुल गांधी यांचे विदेश मंत्री एस जयशंकर यांना व्हिडिओ शेअर करत सवाल, विदेशी मंत्रालय स्पष्टीकरण देत म्हणालं... 
राहुल गांधी यांचे विदेश मंत्री एस जयशंकर यांना व्हिडिओ शेअर करत सवाल, विदेशी मंत्रालय स्पष्टीकरण देत म्हणालं... 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Special Report On Shashi Tharoor : ऑपरेशन सिंदूर अमेरिकेपर्यंत पोहोचवणार, शशी थरुरांचं नाव अग्रभागीJaved Akhtar Speech : जेलमध्ये अनेक जण लेखक झालेत, राऊतांचा मंच, जावेद अख्तरांनी गाजवला!Sanjay Raut Speech : कसाबचं बॅरेक ते ED ला बूच!संजय राऊतांची जबरदस्त फटकेबाजीUddhav Thackeray Speech : हुकूमशाह ते अमित शाह; उपकार मोजायचे नसतात, ठाकरेंचं स्फोटक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' भागांना हवामान विभागानं दिला इशारा 
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' भागांना हवामान विभागानं दिला इशारा 
Bhiwandi : कौटुंबिक वाद पेटला, रागाच्या भरात जावयाने केली चुलत सासऱ्याची दगडाने ठेचून हत्या, भिवंडीतील घटना
कौटुंबिक वाद पेटला, रागाच्या भरात जावयाने केली चुलत सासऱ्याची दगडाने ठेचून हत्या, भिवंडीतील घटना
SIP : एसआयपी ऐनवेळी बंद केल्यानं अनेकांचं आर्थिक नुकसान, 'या' 5 गोष्टी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या
SIP : एसआयपी ऐनवेळी बंद केल्यानं अनेकांचं आर्थिक नुकसान, 'या' 5 गोष्टी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या
राहुल गांधी यांचे विदेश मंत्री एस जयशंकर यांना व्हिडिओ शेअर करत सवाल, विदेशी मंत्रालय स्पष्टीकरण देत म्हणालं... 
राहुल गांधी यांचे विदेश मंत्री एस जयशंकर यांना व्हिडिओ शेअर करत सवाल, विदेशी मंत्रालय स्पष्टीकरण देत म्हणालं... 
Sharad Pawar :  चिदंबरम यांच्या 'त्या' सूचनेला विरोध केलेला पण ऐकलं गेलं नाही, सत्ता गेल्यावर पहिली कारवाई त्यांच्यावर झाली : शरद पवार
चिदंबरम यांच्या त्या सूचनेला विरोध केलेला, ...ती भीती खरी ठरली, पहिली कारवाई चिदंबरम यांच्यावरच झाली : शरद पवार
Sanjay Raut : राऊतांच्या पुस्तकाला 'नरकातला स्वर्ग' हे नाव कुणी सूचवलं? जेलमध्ये असताना पुण्यातील 'तो' उद्योगपती नेमकं काय म्हणाला? 
राऊतांच्या पुस्तकाला 'नरकातला स्वर्ग' हे नाव कुणी सूचवलं? जेलमध्ये असताना पुण्यातील 'तो' उद्योगपती नेमकं काय म्हणाला? 
RCB vs KKR IPL 2025 : पावसामुळे कोलकाता-बंगळुरू सामना रद्द; केकेआर प्लेऑफमधून बाहेर, आरसीबी टेबल टॉपवर
RCB vs KKR : पावसामुळे कोलकाता-बंगळुरू सामना रद्द; केकेआर प्लेऑफमधून बाहेर, आरसीबी टेबल टॉपवर
शिवराजला मारणारे लोक कुणाचे हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट,  मी SPना भेटणार; काय म्हणाले धनंजय देशमुख?
शिवराजला मारणारे लोक कुणाचे हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट, मी SPना भेटणार; काय म्हणाले धनंजय देशमुख?
Embed widget
OSZAR »