Sandeep Deshpande PC : 2014 आणि 2017 ला शिवसेनेनं मनसेला धोका दिला - संदीप देशपांडे
Sandeep Deshpande PC : 2014 आणि 2017 ला शिवसेनेनं मनसेला धोका दिला - संदीप देशपांडे
मला २०१७ ची घटना आठवते
जी मी तुम्हांला सांगतो
श्रीधर पाटणकर हे मला भेटले
ते म्हणले की दोन्ही भावाना एकत्र आणलं पाहिजे.
संतोष धुरी मातोश्रीवर गेले.
तेव्हा उद्धव ठाकरे म्हणले की आमच भाजप सोबतच लग्न मोडूदे मग बघू
त्यानंतर उद्धव ठाकरे व श्रीधर पाटणकर यांनी आमचा फोन उचलण बंद केऎ
२०१४ ला युती तुटली
तेव्हा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन केला.
राज ठाकरेंनी Ab फाँम थांबवून ठेवले होते.
पण त्यानंतर अनिल देसाई व उद्धव ठाकरेंनी फोन उचलले नाही
आज संजय राउत बोलतात महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत.
२०१९ पर्यंत ते शत्रू नव्हते.
तेव्हा भाजप गोड होता.
२०१९ ला ही एकत्र निवडणूक लढवली.
पण नंतर काय झाल
जेव्हा फिस्कटल तेव्हा भाजप महाराष्ट्र द्रोही झाला ?
२०१७ ला युतीत सडलो अस म्हणले
पण नंतर परत युती केली.
नंतर मविआ मध्ये गेले.
मुख्यमंत्री झाले.
अडिच वर्ष मुख्यमंत्री पद मिळालं असत तर भाजप आज महाराष्ट्र द्रोही नसता का
आम्हांला तुम्ही अटी घालता.
ज्यांनी आम्हांला धोका दिला
भाजपला धोका दिला
आता ते पवार साहेब व क्राँग्रेसला धोका दिला त्याच्यावर विश्वास ठेवण कठीण
बाकी सर्व अधिकार हे राज ठाकरेंचे
आदित्य ठाकरे-उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्याकडे जाउन चाॅकलेट खातात.
आमच्याकडे आले ते महाराष्ट्र द्रोही.
मग काँग्रेस कोण? सोनिया गांधी कोण
मग त्यांच्यासोबत गेले कसे
आता ते जे काही म्हणत आहेत त्यावर. विश्वास ठेवायचा का हा विषय आहे.
आमची जीभ भाजलेली आहे.
विश्वास कसा ठेवायचा.
ताकही फुकुंन पिऊ
वाद मिटवावे आंनदच आहे महाराष्ट्राला
अटी शर्ती टाकण्याची नैतिकता आहे का
२०१२ मध्ये मनसेला काही जागा नशिक मध्ये कमी पडत होत्या.
आणि शिवसेनेला ठाण्यात जागा कमी पडत होत्या.
मग मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला.
पण मनसेला नाशिक मध्ये दिला का?
राउत काय जासुस आहेत का
त्यांना कस कळत कोण कोणासोबत आहेत
दोन्ही बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राला आनंद होइल.
पण या सगळ्यांच काय?
आम्ही खुप वेळा प्रयत्न केले





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
