Pratap Sarnaik : '45 वर्षांपैकी केवळ 8 वर्षे एसटीला नफा, उर्वरित वर्ष तोटा', ST महामंडळाची श्वेतपत्रिका
Pratap Sarnaik : '45 वर्षांपैकी केवळ 8 वर्षे एसटीला नफा, उर्वरित वर्ष तोटा', ST महामंडळाची श्वेतपत्रिका
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
म्हणजे 10 हजार संची तोटा हा काही कमी नाहीये तो तोटा भरून येणं फार कठीण आहे परंतु तरी सुद्धा आज एसटी महामंडळाच काम अतिशय चालू आहे लोकं विठूरायाची ज्या पद्धतीने सेवा करतात तशाच पद्धतीची सेवा हा आमच्या प्रवासी आणि प्रवासी जो आहे किंवा गावातली खेड्यापाड्यातली लोक जी आहेत ते आमचे ड्रायव्र कंडक्टरची सेवा करत असतात ही अभिमानास्पद बाब आहे आणि आमचा जवळजवळ हा 90 हजारांचा परिवार आज या एसटी महामंडळाच्या माध्यमातून तारेवरची कसरत घेऊन पुढे चाललेला आहे. आज आमच्याकडे बसेसची संख्या कमी आहे आणि त्यामुळे एसटी महामंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर मी घोषणा केली आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि आदरणीय अर्थघातेचे प्रमुख उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्याकडे मी संकल्पना अशी मांडली की जर दर वर्षाला 5 हजार बसेस हा एसटी महामंडळाच्या ताब्यात आल्या तर ह्या जुनाट झालेल्या बसेस पुढल्या पाच वर्षात दोन हजार तीन हजार दर वर्षाला करून आपल्याला ही बाहेर काढता येईल आणि ह्या 25 ते 30 हजार बसेस जे आहे त्या बसेसच्या जीवावर आपण एसटी महामंडळ अतिशय चांगल्या प्रकारच काम पुढे करू शकू आणि ती संकल्पना त्यांनी उचलली आणि मला दर वर्षाला पाच हजार बसेस घेऊ असं आश्वासन दिल आणि त्या माध्यमातून आता हे काम आम्ही. करतोय खूप काही मोठी गोष्ट नाहीये कारण शेवटी एसटी महामंडळावर लोकांचा विश्वास आहे एसटीवर लोकांचा विश्वास आहे त्यामुळे ही लालपरी सर्वसामान्यांच्या मनामध्ये बसलेली आहे अनेक तुमच्या महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे काही पत्रकार आहेत काही राजकीय पक्षाचे नेते आहेत ते प्रचंड प्रेम या एसटीवर करतात मोठ मोठ्या स्वतःच्या गाड्या असताना सुद्धा एसटीतन प्रवास करणारी मंडळी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामुळे एसटी महामंडळाचे आजची जी स्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडलेली आहे आणि निश्चितपणे माझ्या कार्यकाळामध्ये आमच्या सगळ्या या बसलेल्या अधिकाऱ्यांना घेऊन माझ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना घेऊन एसटी महामंडळ मी असं म्हणणार नाही ओवर कॉन्फिडन्स नाही की हे फायद्यात घेऊन जाईल परंतु तोट्यात मात्र काही वर्षात राहणार नाही पुढल्या तीन ते चार वर्षामध्ये याचा विश्वास मला आहे आणि ती माहिती देण्याकरता आणि वस्तुस्थिती काय आहे कारण शेवटी झाकलेली मूठ काही ना काही माध्यमातून उघडावी लागते, ती मूठ आम्ही पूर्णपणे उघडलेली आहे, काय वस्तुस्थिती आहे ही तुमच्या कानावर घातलेली आहे. दुसरा असा एक निर्णय मी घेतला होता की एसटी महामंडळाच्या ताप्यामध्ये माझ्या कारकिर्दीमध्ये मी कुठल्याही प्रकारे जीसीसी तत्वावर म्हणजे भाडे तत्वावर बसेस घेणार नाही आणि त्यामुळे भाडे तत्वावर बस ही फक्त ठेकेदाराच्या फायद्यासाठी होते असा आजपर्यंतचा इतिहास झालेला आहे




