Devendra Fadnavis | आळंदीत कुठल्याही परिस्थितीत कत्तलखाना होणार नाही, फडणवीसांचे आश्वासन
Devendra Fadnavis | आळंदीत कुठल्याही परिस्थितीत कत्तलखाना होणार नाही, फडणवीसांचे आश्वासन
फडणवीसांनी म्हटलय. कर्जमाफी कधी करायची? या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत. त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे. या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही. उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये आळंदी मध्ये एक आरक्षण कत्तल खाण्या करता दाखवलेला आहे. कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही. त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत आणि मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाला आणि सर्व आमच्या वारकरी जे आमचे नेते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी अश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीमध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही.




