Bharat Gogawale : रश्मी वहिनींमुळे आदित्य ठाकरेंना मंत्रिपद, भरत गोगावलेंचा गौप्यस्फोट
Bharat Gogawale : रश्मी वहिनींमुळे आदित्य ठाकरेंना मंत्रिपद, भरत गोगावलेंचा गौप्यस्फोट
2019 ला महाविकास आघाडीचा सरकार तयार झालं या सरकारचा मंत्रिमंडळ वाटप झालं पण या सरकार मध्ये आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद देण्यात आल. हे मंत्रिपद कोणामुळे देण्यात आलं याच वक्तव्य जे आहे ते मंत्री भरत गोगल यांनी संपूर्ण किस्सा सांगितलेला आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार सर नेमकं काय झालं होतं महाविकास आघाडीच्या सरकार स्थापन करताना तुम्ही म्हटलत की आदित्यला मंत्रीपद देण्याची गरज नव्हती कारण की त्यांचे वडील असा आहे की त्यावेळेला असं ठरलं होतं एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायचा पूर्ण तयारी झाली एकनाथ शिंदे साहेबांनी एवढी मेहनत घेतली. एवढी मेहनत घेतली की काही एअरपोर्टला गेलेले पण महाविकास आघाडीतले काही आमदारांना स्वतः जाऊन साहेबांनी लोक पाठवून स्वतः जाऊन त्यांना परत घेऊन आल्या हॉटेलवरती आणि आमचे हॉटेल वरती संपूर्ण हे मंत्रिमंडळ स्थापित होईपर्यंत सगळी व्यवस्था त्याची देखरेख सगळं टोटल शिंदे साहेबांनी केलं होतं आणि आम्हाला पण वाटल ठीक आहे ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी कुठलं पद घेतलं नाही शासनाच लाभाच पद कुठलं स्वीकारलं ना राणे साहेबांचे मित्र मंडळी आमच्या सानिध्यात होती मित्र म्हणून त्यावर आमच्या सगळ्या चर्चा झाल्या घडामोडी होत होत्या. आम्हालाही उत्साह होता की आमच्या कोकणातले नेते नारायण राणे सारखे एक मजबूत नेते जर परत शिवसेनेमध्ये येत असतील तर त्याच्यापेक्षा आनंद कुठला आहे आणि त्याप्रमाणे आमच्या काही चर्चा होत होत आल्या होत्या परंतु नंतर कुठे काय माशी शिंकली हे आमल कारण ते आले असते तर महाराष्ट्रामध्ये त्यांच वेगळं वळय होतं मुख्यमंत्री असल्यापासून आणि काही मंडळी त्यांच्या अगदी. जीवाभावची होतीत ते अजूनही नारायण राणे साहेबांचे सोबत आहेत आमच्या श्याम सावंतां सारखे आणि म्हणून आमची सगळ्यांची विच्छा होती की नारायण राणी साहेब आले असते तर संपूर्ण कोकण वन साईड झालं असतं अशा प्रकारच त्यावेळेला वातावरण होतं तुमच्या मतदार संघात यायचं खरं तर रायगड कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असं मांटलं जातं पण या कोकणातून आता शिवसेना कमी होताना पाहायला मिळत याच नेमकं मूळ कारण काय तुम्ही प्रत्येक वेळी तुमचा आणि तटकऱ्यांचा वाद नेहमी चवाडवरच असतो पण नेमकं कारण काय याच्या मागची कारण काय? शिवसेना म्हणजे उबाटा कमी होत चाललेली आहे आणि बाळासाहेबांची एकनाथ शिंदे साहेब जे आमचे नेते त्यांच्या माध्यमातून शिवसेना आम्ही पुढे चाललेलो आज जर पाहिलं तर सिंधुदुर्गा, रत्नागिरी, रायगड हे दोन्ही मिळून 15 आमदार आहेत, याच्यामध्ये आज आमच्या आठ आमदार आहेत शिवसेनेचे, चार बीजेपीचे, एक उपाटाचा आहे, दोन राष्ट्रवादीचे ही संख्या. ठाण्याला, पालघर अशाच प्रकारे या कोकणामध्ये जे पूर्वीच बाळासाहेब असताना जी काही शिवसेना मजबूत होती, ते आता एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने आम्ही मजबूत करतोय आणि बऱ्याचशा ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आता आम्ही त्या शिवसेनेमध्ये जास्तीत जास्त कसे येतील ते आम्ही पण आता महायुतीतल तुमच जे भांडण आहे ते मिटल का कारण की तुमच्या हातात जो रुमाल जी तुमची स्टाईल मांडली जाते तो रुमाल फिरवण्याचा प्रयत्न केला. आम्ही कधी चुकीच असं वक्तव्य पण केलं नाही आणि करत नाही. ज्या माणसाला महाराष्ट्रामध्ये एकही सीट नसताना ज्या पक्षाची आम्ही जी निवडून आणली, म रवी शेठ पाटील असतील




