India On Pakistan : पाकिस्तानला भारत नवीन धक्का देण्याच्या तयारीत, पाकिस्तानसाठी जलवाहतूक, पोस्टसेवा निलंबित करण्याचा विचार सुरु
India On Pakistan : पाकिस्तानला भारत नवीन धक्का देण्याच्या तयारीत, पाकिस्तानसाठी जलवाहतूक, पोस्टसेवा निलंबित करण्याचा विचार सुरु
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर भारत आता नवीन झटका देण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानसाठी जलवाहतूक आणि पोस्ट सेवा निलंबित करण्याचा भारत्याने विचार करतोय. भारतान हा निर्णय घेतल्यास पाकिस्तानची मोठी कोंडी होणार आहे. सोमेश कोलगे आपल्या दिल्लीतले प्रतिनिधी याविषयी अधिक माहिती देत आहेत. सोमेश. नक्कीच आता भारत विचार करतोय तो म्हणजे पाकिस्तान सोबतच्या सर्व प्रकारच्या समुद्री वाहतूक. सुद्धा बंद करण्याचा विचार हा भारत करतोय त्यामुळे पाकिस्तानकडे येणारी जी व्यापारी वाहतूक आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर प्रभावित होईल कारण अरबी समुद्रातली बहुतांश जी समुद्री सीमा आहे ती भारताच्या ताब्यात आहे आणि अशा पार्श्वभूमीवर जर भारताने पाकिस्तानला जाणारी जहाज वाहतूक जरी थांबवली तर आधीच पाकिस्ताननी त्यांच्या बाजूनी भारताकडून जर सागरी हल्ला होऊ शकतो या भीतीनी त्यांची समुद्री वाहतूक कमी केलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरच क्षेत्र हे त्यांनी सध्या पाकिस्तानी नेवीकडे नेवीच्या ताब्यात ठेवलेल अशावेळी जर भारताने देखील शिप वेज सुद्धा बंद केले जर जाजाने होणारी वाहतूकही पाकिस्तान सोबतची बंद केली तर पाकिस्तानला याचा खूप मोठा फटका बसू शकतो फक्त प्रश्न आहे तो म्हणजे भारताच्या आणि अफगाणिस्तानच्या सुरू असलेल्या व्यापाराचा की ज्याच्यावरती परिणाम हा पाकिस्तानच्या मार्गी तो बऱ्याचदा व्यापार होत होता परंतु त्यावरती काही वेगळा मार्ग शोधून सध्या पाकिस्तानची जर पूर्णपणे कोंडी करायची असेल व्यापारी दृष्टिकोनातून सुद्धा तर पाकिस्तानकडे जाणारा समुद्री मार्ग हा भारताने जर पूर्णपणे बंद केला आणि भारतीय हद्दीतून पाकिस्तानच्या कुठल्याही जहाजांना किंवा बोटींना परवानगी दिली नाही तर पाकिस्तानचा व्यापार हा पूर्णपणे कोलमडून पडेल आणि तसं करण्याच्या विचारात सध्या भारत सरकार असल्याच कळते. सोमेश तुम्ही आमच्या सोबत आणखी एक बातमी आपल्याला पाहायची आहे.




