Dipesh Mhatre On Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांनी 65 इमारतींमधील रहिवांशांना दिलेल्या आश्वासनावर ठाम रहावं
Dipesh Mhatre On Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांनी 65 इमारतींमधील रहिवांशांना दिलेल्या आश्वासनावर ठाम रहावं
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
65 इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा आयरेवरती आलेला आहे. रेरा घोटाळा झाला आणि या घोटाळ्यामध्ये या 65 इमारती ज्या आहेत त्या चर्चेमध्ये आल्या. इमारतीवरती कारवाई करा असं मुंबई न्यायालयाने आदेश दिले होते महापालिकेला मात्र महापालिकेने आतापर्यंत त्यावरती कारवाई केली नाही आणि आता पुन्हा एकदा याचिकाकर्त्याने त्यांना महानगरपालिकला नोटिसा धाडल्या आणि या इमारतीवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. आपल्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत दीपेश मात्रे. काय सांगाल? आता सध्या पुन्हा हा प्रश्न चर्चेत आलेला आहे. नागरिक हवालदील झालेले आहेत. काय आपल्या प्रयत्न असणार आहे? कारण तुम्ही गेल्या वेळेस देखील प्रयत्न केला होता. पुन्हा आता अशा पद्धतीची बेगर होण्याची परिस्थिती या नागरिकांवरती आलेली आहे. आजच सर्व 65 इमारती मधल्या नागरिकांची रहिवास्यांची मी भेट घेतलेली आहे. मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडनीस साहेब यांनी सभागृहामध्ये विधानसभेमध्ये घोषणा केली होती की या 65 इमारतील रहिवास्यांवरती कोणतीही कारवाई होणार नाही. सर्विवास्यांना दिलासा देण्याचं काम त्यांनी केलं होतं. परंतु महापालिकेच्या प्रशासनाला कुठल्याही प्रकारची जाग येत नाही. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून सुद्धा परत एकदा प्रशासनाने या सर्व लोकांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. आज जून महिना सुरू आहे. या महिन्यामध्ये मुलांच्या शाळा सुरू होत असतात. सर्व पालक आपल्या मुलांचे शाळेचे ऍडमिशन्स करत असतात आणि अशा स्थितीमध्ये भर पावसामध्ये सर्वसामान्य माणसांना ज्या नोटिसा पाठवल्यात त्याच्यामुळे मी या प्रशासनाचा निषेध करतो आणि याच्यात लवकरात लवकर जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर या सर्व नागरिकांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेबांची मी भेट घेणार आहे. खरं पाहिलं तर हे 65 इमारतीचा जो प्रश्न आहे यामध्ये चूक कोणाची कारण बँकेने त्यांना कर्ज दिलेले आहेत आणि आता हा टोलाटोलीचा विषय समोर आलेला रेरा घोटाळा झालेला आहे. नेमका यामध्ये कोणाचा दोष आहे नागरिकांचा आहे महापालिकेचा कोणाचा दोष आहे? मूळ मुद्दा सगळ्यात पहिला जो येतो तो की या नागरिकांची फसवणूक झालेली आहे. नागरिकांना रेराचे पेपर दाखवले नागरिकांना दिल म्हणून नागरिकांनी हे सगळे कागदपत्र बघून याच्यावरती रूम घेतलेले आहेत आता त्याच्यावरती पोलिसांनी ते बिल्डर परत जे नकली पेपर बनवणारे लोक आहेत नकली रेरा बनवणारे लोक आहेत त्यांना सोडून दिल त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही पण आज या सर्वसामान्य ज्यांनी पूर्ण पैसे देऊन म्हणजे 40 40 लाख रुपये देऊन जी घर विकत घेतली आज ती घर तोडायचा निर्णय जर महापालिका घेत असेल तर ही सगळी लोक रस्त्यावर येतील आणि यांचे म्हणजे यांची कुटुंब बर. नोटिसा धाडल्या असू शकतात, त्याच्यानंतर महापालिकेचे जे अधिकारी आहेत ते आपल्या कुठेतरी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आपल्यावर होऊ नये याच्यासाठी कदाचित कागदीपत्री नोटिसा धाडून लोकांना दाखवत असतील पण माझं म्हणणं एवढच आहे की ज्यांनी ह्या उभ्या केल्या इमारती त्यांच्यावर सोडून ज्या नागरिकांची फसवणूक झाली जो मुळात फसलेला नागरिक आहे त्याच्यावरच कारवाई तुम्ही करताय म्हणून याच्यात माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना पण विनंती आहे की आपण याच्यात वैयक्तिक लक्ष घालावं आणि या लोकांना दिलासा द्यावा.





महत्त्वाच्या बातम्या
