एक्स्प्लोर

Swami Samarth: स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी असल्याचं कसं ओळखाल? फक्त 'हे' विचार आचरणात आणून बघा, आपोआप समस्या सुटतील..

Swami Samarth: व्यक्तीचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. हे विचार आचरणात आणल्याने आपोआप स्वामी पाठीशी असल्याचा साक्षात्कार होतो.

Swami Samarth: व्यक्तीचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. हे विचार आचरणात आणल्याने आपोआप स्वामी पाठीशी असल्याचा साक्षात्कार होतो.

Swami Samarth thoughts Hindu Religion marathi news know that Swami Samarth is with you Just put these thoughts into practice problems will automatically resolve

1/9
जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा. जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात ,तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात -स्वामी समर्थांचे विचार
जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा. जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात ,तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात -स्वामी समर्थांचे विचार
2/9
मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही’, दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला. अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की.-स्वामी समर्थांचे विचार
मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही’, दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला. अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की.-स्वामी समर्थांचे विचार
3/9
फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधी साठी प्रगती करतात,पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते.-स्वामी समर्थांचे विचार
फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधी साठी प्रगती करतात,पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते.-स्वामी समर्थांचे विचार
4/9
डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत,संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत ,राग आल्यावर थोडं थांबलं आणि  चुक झाल्यावर थोडं नमलं  तर जगातील अनेक समस्या दूर होतील.-स्वामी समर्थांचे विचार
डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत,संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत ,राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील.-स्वामी समर्थांचे विचार
5/9
अरे, विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही, ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते. तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेले आहे.-स्वामी समर्थांचे विचार
अरे, विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही, ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते. तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेले आहे.-स्वामी समर्थांचे विचार
6/9
मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असाव. अरे, या अहंकारामुळेच मनुष्य 84 लक्ष योनी फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. -स्वामी समर्थांचे विचार
मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असाव. अरे, या अहंकारामुळेच मनुष्य 84 लक्ष योनी फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. -स्वामी समर्थांचे विचार
7/9
कुणावरही आंधळा विश्वास नको. जोपर्यंत आम्ही आहे,तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकडं करणार नाही.-स्वामी समर्थांचे विचार
कुणावरही आंधळा विश्वास नको. जोपर्यंत आम्ही आहे,तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकडं करणार नाही.-स्वामी समर्थांचे विचार
8/9
मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे. त्याच्या आहारी गेलं तर अध:पतन निश्चित आहे !-स्वामी समर्थांचे विचार
मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे. त्याच्या आहारी गेलं तर अध:पतन निश्चित आहे !-स्वामी समर्थांचे विचार
9/9
जेव्हा आपल्याला समाधानाची शांत झोप लागते जेव्हा आपल्याला एकटेपणा वाटत नाही , भीती वाटत नाही  तेव्हा समजावे आपल्यावर त्यांची कृपा झाली आहे आणि एकदा का त्यांचा वरदहस्त लाभला कि मग आपण आपले राहातच नाही . त्यांचे बोट धरले आहे मग आता ते नेतील तिथे आणि करतील ते ह्या विश्वासाने पुढील आयुष्यात मार्गक्रमण होते
जेव्हा आपल्याला समाधानाची शांत झोप लागते जेव्हा आपल्याला एकटेपणा वाटत नाही , भीती वाटत नाही तेव्हा समजावे आपल्यावर त्यांची कृपा झाली आहे आणि एकदा का त्यांचा वरदहस्त लाभला कि मग आपण आपले राहातच नाही . त्यांचे बोट धरले आहे मग आता ते नेतील तिथे आणि करतील ते ह्या विश्वासाने पुढील आयुष्यात मार्गक्रमण होते

भविष्य फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari 2025 : यंदा दिंड्यांसाठी अनुदान नाही, वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल, म्हणाले, मागील वर्षी निवडणुकीमुळे आर्थिक मदत दिली होती का?
यंदा दिंड्यांसाठी अनुदान नाही, वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल, म्हणाले, मागील वर्षी निवडणुकीमुळे आर्थिक मदत दिली होती का?
Kolhaupr News: कोल्हापुरात जागेच्या वादातून तुंबळ हाणामारी; काट्या आणि खुरप्यासह हल्ला करत बेदम मारहाण
कोल्हापुरात जागेच्या वादातून तुंबळ हाणामारी; काट्या आणि खुरप्यासह हल्ला करत बेदम मारहाण
बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर शेतकरी आंदोलन उभारणार; नाना पटोलेंचा इशारा
बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर शेतकरी आंदोलन उभारणार; नाना पटोलेंचा इशारा
Asha Sevika Andolan : शिंदे सरकारच्या काळात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन, अद्याप पुर्तता नाहीच, आशा सेविका पुन्हा आंदोलन छेडणार, प्रमुख मागण्या कोणत्या?
शिंदे सरकारच्या काळात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन, अद्याप पुर्तता नाहीच, आशा सेविका पुन्हा आंदोलन छेडणार, प्रमुख मागण्या कोणत्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dive Ghat Rain : पाऊस, चिखल.... माऊलींच्या पालखीमार्गावरील दिवेघाटाची दुरावस्थाSupriya Sule on Ajit Pawar : अजित पवारांसोबत जाणार का? सुप्रिया सुळेंचं उत्तर ऐका...Girish Mahajan : ठाकरे-फडणवीसांमध्ये काय चर्चा झाली?गिरीश महाजन म्हणाले...Ahmedabad Plane Crash:लंडनवारीचं स्वप्न, विमानात भंग;पंड्या आणि जोशी कुटुंबीयांना शोक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari 2025 : यंदा दिंड्यांसाठी अनुदान नाही, वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल, म्हणाले, मागील वर्षी निवडणुकीमुळे आर्थिक मदत दिली होती का?
यंदा दिंड्यांसाठी अनुदान नाही, वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल, म्हणाले, मागील वर्षी निवडणुकीमुळे आर्थिक मदत दिली होती का?
Kolhaupr News: कोल्हापुरात जागेच्या वादातून तुंबळ हाणामारी; काट्या आणि खुरप्यासह हल्ला करत बेदम मारहाण
कोल्हापुरात जागेच्या वादातून तुंबळ हाणामारी; काट्या आणि खुरप्यासह हल्ला करत बेदम मारहाण
बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर शेतकरी आंदोलन उभारणार; नाना पटोलेंचा इशारा
बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर शेतकरी आंदोलन उभारणार; नाना पटोलेंचा इशारा
Asha Sevika Andolan : शिंदे सरकारच्या काळात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन, अद्याप पुर्तता नाहीच, आशा सेविका पुन्हा आंदोलन छेडणार, प्रमुख मागण्या कोणत्या?
शिंदे सरकारच्या काळात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन, अद्याप पुर्तता नाहीच, आशा सेविका पुन्हा आंदोलन छेडणार, प्रमुख मागण्या कोणत्या?
Israel on Iran Attack: इस्रायलच्या हल्ल्यांनंतर इराणचाही कडवा प्रतिकार; अणुकार्यक्रम पुढे नेण्यासाठी अधिक दृढनिश्चयी होण्याची चिन्हे
इस्रायलच्या हल्ल्यांनंतर इराणचाही कडवा प्रतिकार; अणुकार्यक्रम पुढे नेण्यासाठी अधिक दृढनिश्चयी होण्याची चिन्हे
SA vs AUS WTC Final : दक्षिण आफ्रिका WTC जिंकण्यापासून फक्त 69 धावा दूर; मार्कराम अन् बावुमासमोर कांगारूंचे सर्व डाव फसले, तिसऱ्या दिवशी काय घडलं?
दक्षिण आफ्रिका WTC जिंकण्यापासून फक्त 69 धावा दूर; मार्कराम अन् बावुमासमोर कांगारूंचे सर्व डाव फसले, तिसऱ्या दिवशी काय घडलं?
सत्यजितसिंह पाटणकरांनी सुरत गुवाहाटीचा मुद्दा काढला, शंभूराज देसाई विधानसभा निकालाचा दाखला देत म्हणाले, ...तर त्यांची रिक्षा आम्ही पलटी केली नसती
पाटणकर देसाई वार पलटवार सुरुच, शंभूराज देसाईंचं सुरत गुवाहाटीच्या मुद्याला विधानसभेला रिक्षा पलटी केल्याच्या संदर्भासह प्रत्युत्तर
गुडन्यूज... ना समारंभ, ना उद्घाटनाचा घाट; विक्रोळी उड्डाण पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय
गुडन्यूज... ना समारंभ, ना उद्घाटनाचा घाट; विक्रोळी उड्डाण पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय
Embed widget
OSZAR »