एक्स्प्लोर

माऊलींचे प्रस्थान तोंडावर, तरी इंद्रायणी फेसाळलेलीचं; संतापलेल्या वारकऱ्यांचा राजकीय नेत्यांना आळंदीत पाय न ठेऊ देण्याचा इशारा

  पिंपरी चिंचवडमधील काही मूठभर कंपन्या नदीत रसायनयुक्त पाणी सोडून, नदीत विष कालवतायेत. मात्र या कंपन्यांचा बंदोबस्त हे सरकार लावू शकत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. यामुळं वारकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय.

पुणे : आषाढी वारीत (Ashadhi Wari)  सहभागी होणाऱ्या दिंड्यांना वीस हजारांचे अनुदान देणार, ही घोषणा करणारं सरकार वारकऱ्यांच्याच जीवाशी खेळतंय का अशी परिस्थिती सध्या निर्माण झालीये.  संत ज्ञानेश्वर महाराजांचा (Sant Dnayneshwar Maharaj)  पालखी प्रस्थान सोहळा काही तासांवर येऊन ठेपलेला असताना, आजही इंद्रायणी नदी (Indrayani River) फेसाळलेली आहे.  या इंद्रायणी नदीकडे दुर्लक्ष करून गेल्या सात वर्षांपासून सरकारकडून वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. मात्र आता प्रस्थानापूर्वी इंद्रायणी नदीनं मोकळा श्वास घेतला नाही, तर एका ही सत्ताधारी नेत्याला आळंदीत फिरकू देणार नाही. असा इशारा इंद्रायणी नदी संवर्धनासाठी झटणाऱ्या आंदोलकांनी दिला आहे.  

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा काही तासांवर येऊन ठेपलेला असताना, आजही इंद्रायणी नदी फेसाळलेली आहे. काही मूठभर कंपन्या नदीत रसायनयुक्त पाणी सोडून, नदीत विष कालवतायेत. मात्र या कंपन्यांचा बंदोबस्त हे सरकार करु शकत नाही, ही मोठी शोकांतिका असल्याचंही बोललं जातंय. यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय. कारण याच इंद्रायणीत पवित्र स्नान करुन वारकऱ्यांना माऊलींच्या चरणी माथा टेकवावी लागणार आहे, यासाठी वारंवार मागणी करुनही सरकारकडून सातत्यानं दुर्लक्ष होत आलंय. त्यामुळे वारकरी, गावकरी आणि देवस्थानाकडून संताप व्यक्त केला जातोय. इंद्रायणीला मोकळा श्वास निर्माण करून द्या, या वारंवार केल्या गेलेल्या मागणीकडे सरकार सातत्यानं दुर्लक्ष करत आलंय. त्यामुळं वारकरी, गावकरी आणि देवस्थान संताप व्यक्त करतोय. याचअनुषंगाने आता इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी वारंवार आंदोलन छेडणाऱ्या आंदोलकांनी थेट सत्ताधारी नेत्यांना इशारा दिला आहे.

वारकऱ्यांमध्ये मोठा रोष

आळंदीतील  इंद्रायणीत पवित्र स्नान करुन वारकऱ्यांना माऊलींच्या चरणी माथा टेकवावा लागणार आहे, यासाठी वारंवार मागणी करुनही सरकारकडून सातत्यानं दुर्लक्ष होत आलंय. त्यामुळे वारकरी, गावकरी आणि देवस्थानाकडून संताप व्यक्त केला जातोय.   पिंपरी चिंचवडमधील काही मूठभर कंपन्या नदीत रसायनयुक्त पाणी सोडून, नदीत विष कालवतायेत. मात्र या कंपन्यांचा बंदोबस्त हे सरकार लावू शकत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. यामुळं वारकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय. कारण याच इंद्रायणीत पवित्र स्नान करुन वारकऱ्यांना माऊलींच्या चरणी माथा टेकवावा लागणार आहे, परिणामी वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात येणार आहे.

हे ही वाचा :

पालखी सोहळा प्रमुखांना आषाढी महापूजेत सहभागी करायचा निर्णयच नाही, मंदिर समिती अध्यक्षांच्या वक्तव्याने नवा वाद होणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola News : पातूर नगरपालिकेवरून राजकीय वादंग; आमदार नितीन देशमुखांची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी, नेमकं प्रकरण काय?
पातूर नगरपालिकेवरून राजकीय वादंग; आमदार नितीन देशमुखांची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी, नेमकं प्रकरण काय?
जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवलेंच्या निवडीनंतर कोल्हापुरात ठाकरे गटात नाराजीची मशाल धुमसू लागली; उपनेते संजय पवार भूमिका स्पष्ट करणार
जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवलेंच्या निवडीनंतर कोल्हापुरात ठाकरे गटात नाराजीची मशाल धुमसू लागली; उपनेते संजय पवार भूमिका स्पष्ट करणार
मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्यांची रण'नीती'; देशातील 112 जिल्ह्यांमध्ये चतरा पहिला, 10 कोटींचा पुरस्कार
मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्यांची रण'नीती'; देशातील 112 जिल्ह्यांमध्ये चतरा पहिला, 10 कोटींचा पुरस्कार
शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; महिलेनं सांगितलं नेमकं काय घडलं?
शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; महिलेनं सांगितलं नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gunratna Sadavarte on MNS shivsena : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा मोर्चा म्हणजे ठणठण गोपाळा
Constitution of India : धर्मनिरपेक्षता समाजवाद, संविधानावरुन वाद, प्रकरण काय? Special Report
Himachal Pradesh cloudburst : उत्तरेत जलप्रलय, सर्वत्र हाहाकार,माझाचा ग्राऊंड रिपोर्ट Special Report
Badlapur Crime : नाही रागावर नियंत्रण, अपहरणाचं कारण, आरोपीला बेड्या Special Report
Washim Rain Loss : पावसाचं तुफान, विदर्भात धुमशा; रस्ते गेले वाहून Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola News : पातूर नगरपालिकेवरून राजकीय वादंग; आमदार नितीन देशमुखांची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी, नेमकं प्रकरण काय?
पातूर नगरपालिकेवरून राजकीय वादंग; आमदार नितीन देशमुखांची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी, नेमकं प्रकरण काय?
जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवलेंच्या निवडीनंतर कोल्हापुरात ठाकरे गटात नाराजीची मशाल धुमसू लागली; उपनेते संजय पवार भूमिका स्पष्ट करणार
जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवलेंच्या निवडीनंतर कोल्हापुरात ठाकरे गटात नाराजीची मशाल धुमसू लागली; उपनेते संजय पवार भूमिका स्पष्ट करणार
मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्यांची रण'नीती'; देशातील 112 जिल्ह्यांमध्ये चतरा पहिला, 10 कोटींचा पुरस्कार
मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्यांची रण'नीती'; देशातील 112 जिल्ह्यांमध्ये चतरा पहिला, 10 कोटींचा पुरस्कार
शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; महिलेनं सांगितलं नेमकं काय घडलं?
शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; महिलेनं सांगितलं नेमकं काय घडलं?
Buldhana Crime News : सख्खा भाऊ पक्का वैरी! मित्रांच्या मदतीने भाऊ-वहिनीवर जीवघेणा हल्ला, बुलढाण्यातील धक्कादायक घटना
सख्खा भाऊ पक्का वैरी! मित्रांच्या मदतीने भाऊ-वहिनीवर जीवघेणा हल्ला, बुलढाण्यातील धक्कादायक घटना
Air India: विमान अपघात होताच आठ दिवसांनी 'तो' व्हिडिओ प्रचंड व्हायरल; एअर इंडियाकडून चौघांना तत्काळ राजीनाम्याचे निर्देश
विमान अपघात होताच आठ दिवसांनी 'तो' व्हिडिओ प्रचंड व्हायरल; एअर इंडियाकडून चौघांना तत्काळ राजीनाम्याचे निर्देश
मी एकटी राहते, मला संपवून टाकतील, कीर्तनकार संगीता महाराजांना एप्रिल महिन्यात जीवे मारण्याची धमकी, वैजापूरात नेमकं घडलं काय?
मी एकटी राहते, मला संपवून टाकतील, कीर्तनकार संगीता महाराजांना एप्रिल महिन्यात जीवे मारण्याची धमकी, वैजापूरात नेमकं घडलं काय?
धक्कादायक! सिंधुदुर्गच्या जंगलात नेपाळी युवकाचा सांगाडा; बॅगेतील मोबाईल अन् घड्याळावरुन गुढ उकललं
धक्कादायक! सिंधुदुर्गच्या जंगलात नेपाळी युवकाचा सांगाडा; बॅगेतील मोबाईल अन् घड्याळावरुन गुढ उकललं
Embed widget
OSZAR »