एक्स्प्लोर

मराठवाड्यात पाणीटंचाईला सुरुवात; विभागात 42.90% जलसाठा, नाशिक नगरच्या धरणांमध्ये काय स्थिती?

यंदा पुण्याच्या धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा  असून 39.55 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. हा साठा मराठवाड्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याहूनही कमी असल्याने चिंता व्यक्त केली जातेय.

Dam Water Storage: राज्यात तापमानाचा उच्चांक प्रचंड वाढला आहे. बहुतांश ठिकाणी तापमान 43-45 अंश सेल्सियस पर्यंत जात आहे. उष्णतेच्या चटक्यासह आता राज्याला पाणीटंचाईची चाहुलही लागली आहे. राज्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये आता अर्ध्याहूनही कमी पाणीसाठा शिल्लक आहे.  यात यंदा पुण्याच्या धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा  असून 39.55 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. हा साठा मराठवाड्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याहूनही कमी असल्याने चिंता व्यक्त केली जातेय. दरम्यान, मराठवाड्यात आता 42.90 टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, धरणातील पाण्याचं झपाट्यानं बाष्पीभवन होत असून अनेक धरणांचा पाणीसाठा एप्रिल मध्यापर्यंत मायनसमध्ये जाईल असं सांगण्यात येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा चांगला असला तरी शेतकऱ्यांच्या पिकांसाठी सोडण्यात येणारी आवर्तने, पिण्याचे पाणी, औष्णीक वीज केंद्रे आणि औद्योगिक कारणांसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या तुलनेत सध्या राज्यातील धरणांची स्थिती काय आहे? (Dam water)

राज्याचा सरासरी पाणीसाठा किती?

राज्याच्या एकूण सहा महसूल विभागांचा म्हणजेच नागपूर, अमरावती, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकणातील एकूण धरणांमध्ये आज (8 एप्रिल) 43.67 टक्के सरासरी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून 25 हजार 397 दलघमी पाणीसाठा उरलाय. विभागनिहाय कुठे किती?

पुणे विभाग: 39.55%
मराठवाडा: 42.90%
 नाशिक: 45.73%
 कोकण: 51.13%
 नागपूर: 43.52%
 अमरावती: 51.43%

मराठवाड्यातील धरणांमध्ये सध्या 42.90% पाणीसाठा शिल्लक आहे. पैठणच्या जायकवाडी धरणात आज उपलब्ध पाणीसाठा 49.86% आला असून एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणीसाठा 50 टक्क्यांच्या खाली आल्याने मराठवाड्यात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.बीडचे माजलगाव धरण 38.13 टक्के तर मांजरा 42.37% जलसाठा शिल्लक राहिला आहे. हिंगोलीच्या सिद्धेश्वर 61.10% आणि येलदरी धरणात 59.35% पाणी शिल्लक असून नांदेड विष्णूपुरी धरणात 39.87% पाणी आहे. धाराशिवला उजनीतून पाणीपुरवठा होतो. सध्या उजनीत 19.31% पाणीसाठा शिल्लक आहे. उनजीचा पाणीसाठा एप्रील मध्यापर्यत मायनसमध्ये जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भीमा नदीत उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने सोलापूर शहरासह नदी काठच्या गावांमधील पाण्याचा प्रश्न सध्या तरी मिटणार आहे.  मराठवाड्यात पाणीटंचाई म्हणजे नाशिक नगरच्या धरणातून पाण्याची आवर्तनं होण्याची शक्यता असते. त्यामुळे नाशिक आणि नगरच्या धरणसाठ्यात किती पाणीसाठा शिल्लक आहे? नाशिकच्या एकूण धरणांमध्ये सध्या 45.73% पाणीसाठा शिल्लक आहे. दारणामध्ये सध्या 44.56% पाणी शिल्लक असून गंगापूर 61.56%, गिरणा 31.15%, तर अहिल्यानगरचे भंडारदरा 65.57%, मुळा 48.99, निळवंडे 38.19% पाणी शिल्लक आहे. 

हेही वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : बच्चू कडू जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन अपात्र, विभागीय सहनिबंधक मोठा निर्णय
मोठी बातमी : बच्चू कडू जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन अपात्र, विभागीय सहनिबंधक मोठा निर्णय
Bharat Gogawale vs Anand Paranjpe: राष्ट्रवादीला सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर सत्तेतून पायउतार होण्याची भूमिका घ्यावी; आनंद परांजपेंच्या टीकेला गोगावलेंच्या शिलेदाराचं प्रत्युत्तर
राष्ट्रवादीला सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर सत्तेतून पायउतार होण्याची भूमिका घ्यावी; आनंद परांजपेंच्या टीकेला गोगावलेंच्या शिलेदाराचं प्रत्युत्तर
Mumbai Metro News: मोठी बातमी: घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा तांत्रिक बिघाडामुळे ठप्प, तीन-चार तास वाहतूक बंद राहणार?
घाटकोपर-वर्सोवा मेट्रोची वाहतूक पूर्ववत, ओव्हरहेड वायवरील ताडपत्री हटवली, प्रवाशांना दिलासा
Pakistan Vs Israel Army: पाकिस्तान आणि इस्रायलचं युद्ध झालं तर कोण जिंकेल? दोन्ही देशांकडे कोणकोणती संहारक अस्त्रं?
पाकिस्तान आणि इस्रायलचं युद्ध झालं तर कोण जिंकेल? दोन्ही देशांकडे कोणकोणती संहारक अस्त्रं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC :नाकाने कांदे सोलणारे,तावातावाने बोलणारे अजित पवार कुठे फिरताय?राऊतांचा हल्लाबोलNashik Varkari Ringan :नाशिकमध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळाKundmala Bridge Accident: सहा वर्षाचा भाचा गेला, बहीण रुग्णालयात, मामाचं दु:ख अनावरKundmala Bridge Collapsed: अडीच तास पाण्यात होतो,पूल कोसळल्यावर वैभवबरोबर काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : बच्चू कडू जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन अपात्र, विभागीय सहनिबंधक मोठा निर्णय
मोठी बातमी : बच्चू कडू जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन अपात्र, विभागीय सहनिबंधक मोठा निर्णय
Bharat Gogawale vs Anand Paranjpe: राष्ट्रवादीला सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर सत्तेतून पायउतार होण्याची भूमिका घ्यावी; आनंद परांजपेंच्या टीकेला गोगावलेंच्या शिलेदाराचं प्रत्युत्तर
राष्ट्रवादीला सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर सत्तेतून पायउतार होण्याची भूमिका घ्यावी; आनंद परांजपेंच्या टीकेला गोगावलेंच्या शिलेदाराचं प्रत्युत्तर
Mumbai Metro News: मोठी बातमी: घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा तांत्रिक बिघाडामुळे ठप्प, तीन-चार तास वाहतूक बंद राहणार?
घाटकोपर-वर्सोवा मेट्रोची वाहतूक पूर्ववत, ओव्हरहेड वायवरील ताडपत्री हटवली, प्रवाशांना दिलासा
Pakistan Vs Israel Army: पाकिस्तान आणि इस्रायलचं युद्ध झालं तर कोण जिंकेल? दोन्ही देशांकडे कोणकोणती संहारक अस्त्रं?
पाकिस्तान आणि इस्रायलचं युद्ध झालं तर कोण जिंकेल? दोन्ही देशांकडे कोणकोणती संहारक अस्त्रं?
विखे-पाटील नव्हे हे तर विकले गेलेले पाटील, सत्तेसाठी इतकी चाटूगिरी करू नये; 'ते' पुस्तक दाखवत राधाकृष्ण विखेंवर प्रहारचा जोरदार पलटवार
विखे-पाटील नव्हे हे तर विकले गेलेले पाटील, सत्तेसाठी इतकी चाटूगिरी करू नये; 'ते' पुस्तक दाखवत राधाकृष्ण विखेंवर प्रहारचा जोरदार पलटवार
मोठी बातमी: केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणेची अधिसूचना जारी; जाणून घ्या सर्वेक्षणाबाबत या 10 महत्त्वाच्या गोष्टी
मोठी बातमी: केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणेची अधिसूचना जारी; जाणून घ्या सर्वेक्षणाबाबत या 10 महत्त्वाच्या गोष्टी
Kolhapur Weather Update: कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणीपातळी तासात दोन फुटांनी वाढली; करुळ घाटात दरड कोसळली, राधानगरी धरणातून विसर्ग वाढवला
कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणीपातळी तासात दोन फुटांनी वाढली; करुळ घाटात दरड कोसळली, राधानगरी धरणातून विसर्ग वाढवला
करिष्मा कपूरचं लग्न अभिषेक बच्चनसोबत होणार होतं, कशामुळे मोडलेला साखरपुडा?
करिष्मा कपूरचं लग्न अभिषेक बच्चनसोबत होणार होतं, कशामुळे मोडलेला साखरपुडा?
Embed widget
OSZAR »