एक्स्प्लोर

महाराष्ट्रातील 500 पर्यटक मायभूमीत उतरले; उर्वरीत 232 प्रवाशांसाठी आणखी एका विमानाचे उड्डाण

पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने काश्मिरला जाण्यास सांगितले होते.

मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी (Terrorist) हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने पर्यटकांसाठी केली होती, त्यातून 184 पर्यटक मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहेत. दरम्यान, आणखी 232 प्रवाशांसाठी उद्या एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करीत आहे. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काश्मीर खोऱ्यात अडकलेल्या मराठी पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी विशेष विमानांची सोय केली असून त्यातूनही पर्यटक मायभूमीत परतले आहेत. 

पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने काश्मिरला जाण्यास सांगितले होते. गिरीश महाजन यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एकूणच स्थितीचा आढावा घेतला. उद्यासाठी आणखी विमाने करायची असतील, तर करा, त्याचा खर्च राज्य सरकार देईल, असे त्यांनी सांगितले. गिरीश महाजन यांनी लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेतली, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी व्हीडिओ कॉलवर त्या पर्यटकांशी संवाद साधला आणि उपचार करणार्‍या तेथील डॉक्टरांचे आभारही मानले. दरम्यान, गिरीश महाजन यांनी देखील रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करत मदत केली.

काश्मिरातील महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरिय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या विनंतीवर काम केले जात आहे. काही पर्यटकांची कालिका धाम, जम्मू येथे राहण्याची व्यवस्था केली गेली. अमरावती येथील सुमारे 14 पर्यटक येथे थांबले होते. काही पर्यटक मिळेल त्या व्यवस्थेने जम्मूवरुन दिल्लीकडे रवाना झाले असून, त्यांची दिल्ली येथे व्यवस्था करण्यात येत आहे. उद्या काश्मिरातून येणार्‍या विशेष विमानात अकोला, अमरावती येथील पर्यटक असणार आहेत. दिल्लीत महाराष्ट्र सदनात प्रवाशांच्या याद्या सातत्याने तयार केल्या जात असून, गरज पडली तर परवाही विशेष विमान करण्याची तयारी राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेत महाराष्ट्रातील 6 प्रवासी मृत्युमुखी पडले असून त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी आणण्यात आले. त्यानंतर, अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

महाराष्ट्रातील मृतांची नावे-

1) अतुल मोने - डोंबिवली
2) संजय लेले - डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4)  संतोष जगदाळे- पुणे
5)  कौस्तुभ गणबोटे- पुणे
6)   दिलीप देसले- पनवेल

जखमींची नावे- 

1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल

हेही वाचा

कृषी विभागातील लाचखोर अधिकारी जाळ्यात; 30 हजार घेताना ACB कडून रंगेहाथ अटक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tatkal Ticket काही सेकंदातच कसे संपतात? नेमकं कारण काय? जाणून घ्या A टू Z माहिती
Tatkal Ticket काही सेकंदातच कसे संपतात? नेमकं कारण काय? जाणून घ्या A टू Z माहिती
Meerut Case: आई आणि भावाने गळा दाबताच मामानं गळा चिरला, तनिष्काचं शीर आणि धड वेगवेगळ्या कालव्यात फेकलं; सलवारच्या खिशात प्रियकराचा नंबर सापडला अन्..
आई आणि भावाने गळा दाबताच मामानं गळा चिरला, तनिष्काचं शीर आणि धड वेगवेगळ्या कालव्यात फेकलं; सलवारच्या खिशात प्रियकराचा नंबर सापडला अन्..
Virat Kohli : कोहलीच्या फॅनचा रक्तरंजीत खेळ, वेडेपणाची हद्द गाठली; स्वत:च्या रक्ताने विराटच्या पोस्टरला टिळा
कोहलीच्या फॅनचा रक्तरंजीत खेळ, वेडेपणाची हद्द गाठली; स्वत:च्या रक्ताने विराटच्या पोस्टरला टिळा
चर्चेतील 'ती' भविष्यवाणी आहे तरी काय? जी ऐकताच लोक फिरण्याचा प्लॅन कॅन्सल करत आहेत; त्यानेच त्सुनामी आणि कोरोनाची सुद्धा केली होती भविष्यवाणी
चर्चेतील 'ती' भविष्यवाणी आहे तरी काय? जी ऐकताच लोक फिरण्याचा प्लॅन कॅन्सल करत आहेत; त्यानेच त्सुनामी आणि कोरोनाची सुद्धा केली होती भविष्यवाणी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Yashawant Killedar on Yuti  : युतीच्या चर्चा फक्त माध्यमात, प्रत्यक्षात कोणतीच चर्चा नाहीBala Nandgaonkar : भावांना एकत्र आणेन असा बाळासाहेबांना शब्द देणारे नांदगावकर काय म्हणाले?Sudhakar Badgujar on BJP : वेट अँड वॉचची भूमिका, सुधाकर बडगुजर 'माझा'वर EXCLUSIVEShambhuraj Desai : ठाकरे बंधू एकत्र येणार का? शंभूराज देसाई म्हणाले, कुंडली पाहतोय...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tatkal Ticket काही सेकंदातच कसे संपतात? नेमकं कारण काय? जाणून घ्या A टू Z माहिती
Tatkal Ticket काही सेकंदातच कसे संपतात? नेमकं कारण काय? जाणून घ्या A टू Z माहिती
Meerut Case: आई आणि भावाने गळा दाबताच मामानं गळा चिरला, तनिष्काचं शीर आणि धड वेगवेगळ्या कालव्यात फेकलं; सलवारच्या खिशात प्रियकराचा नंबर सापडला अन्..
आई आणि भावाने गळा दाबताच मामानं गळा चिरला, तनिष्काचं शीर आणि धड वेगवेगळ्या कालव्यात फेकलं; सलवारच्या खिशात प्रियकराचा नंबर सापडला अन्..
Virat Kohli : कोहलीच्या फॅनचा रक्तरंजीत खेळ, वेडेपणाची हद्द गाठली; स्वत:च्या रक्ताने विराटच्या पोस्टरला टिळा
कोहलीच्या फॅनचा रक्तरंजीत खेळ, वेडेपणाची हद्द गाठली; स्वत:च्या रक्ताने विराटच्या पोस्टरला टिळा
चर्चेतील 'ती' भविष्यवाणी आहे तरी काय? जी ऐकताच लोक फिरण्याचा प्लॅन कॅन्सल करत आहेत; त्यानेच त्सुनामी आणि कोरोनाची सुद्धा केली होती भविष्यवाणी
चर्चेतील 'ती' भविष्यवाणी आहे तरी काय? जी ऐकताच लोक फिरण्याचा प्लॅन कॅन्सल करत आहेत; त्यानेच त्सुनामी आणि कोरोनाची सुद्धा केली होती भविष्यवाणी
ठाणेकरांनो लक्ष द्या! मेट्रोच्या कामामुळं वाहतूकीत मोठे बदल, तीन दिवस घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वाहतूक वळवली
ठाणेकरांनो लक्ष द्या! मेट्रोच्या कामामुळं वाहतूकीत मोठे बदल, तीन दिवस घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वाहतूक वळवली
IPL 2025 : बुमराह, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, के. एल. राहुलबाबत विजय मल्ल्याचं मोठं विधान; म्हणाला, जर हे चार खेळाडू...
बुमराह, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, के. एल. राहुलबाबत विजय मल्ल्याचं मोठं विधान; म्हणाला, जर हे चार खेळाडू...
34 एकर जमिनीची 100 एकर कशी झाली? चंद्रकांत पाटलांचा एकनाथ खडसेंवर खळबळजनक आरोप; नाथाभाऊंचा खोचक टोला, म्हणाले...
34 एकर जमिनीची 100 एकर कशी झाली? चंद्रकांत पाटलांचा एकनाथ खडसेंवर खळबळजनक आरोप; नाथाभाऊंचा खोचक टोला, म्हणाले...
Kolhapur News: पहिलीपासून एकत्र, एकाच बाकड्यावरचे जिगरी दोस्त, दोघांचाही एकीवरच जीव जडला अन्... कोल्हापुरात आणखी एका हत्याकांडाचा थरकाप
पहिलीपासून एकत्र, एकाच बाकड्यावरचे जिगरी दोस्त, दोघांचाही एकीवरच जीव जडला अन्... कोल्हापुरात आणखी एका हत्याकांडाचा थरकाप
Embed widget
OSZAR »