एक्स्प्लोर

जल जीवन मिशन नावाला, कोरड घशाला..निलंग्यात हंडे कळशा घेऊन पाण्यासाठी रांगा, नागरिकांचा संताप

Latur Water Crisis: गेल्या चार वर्षांपासून काम रखडल्याने गावकऱ्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावकऱ्यांच्या नशिबी दोन किलोमीटरची पायपीट आली आहे.

Latur: राज्यभरात आता पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. (Water Crisis) लातूर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे पंधराशे कोटी रुपयेचे कामे जिल्हाभरात करण्यात आली आहेत.निलंगा तालुक्यातील उमरगा हडगा येथे 88 लाख रुपयांची पेयजल योजना मंजूर होऊन चार वर्षे झाली आहेत. मात्र, अद्याप 50 टक्के सुद्धा काम पूर्ण झाले नाही.. याचा परिणाम थेट गावावर झाला आहे.. तहान भागवण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट त्यांच्या नशिबी आली आहे.. (Jaljeevan Mission)

जलस्त्रोत आटू लागले, जलजीवन मीशनची कामं अर्ध्यावरच

सुमारे 3000 लोकसंख्या असलेल्या या गावासाठी चार किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतून पाणीपुरवठ्याची योजना मंजूर करण्यात आली होती. विहिरीत भरपूर पाणी असूनही काम 50 टक्क्यांवरच अडकले आहे. यामुळे उन्हाळ्यात टंचाई अधिकच गंभीर बनली आहे. गावात पूर्वीपासून असलेली सरकारी विहीर व सहा बोरवेल हेच एकमेव पाणीपुरवठ्याचे स्रोत असून, तापमान वाढल्यावर हे स्त्रोत आटू लागतात. त्यामुळे गावात पाण्याची कमतरता भासते ..परिणामी गावातील लाभार्थ्यांना पाण्यासाठी हातात घागरी घेऊन दोन किलोमीटरची पायपीट करायची वेळ आली आहे. असलेली योजना तात्काळ सुरु करावी. तोपर्यंत पाण्याची पर्यायी सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

वृद्धांसह लहान मुलांची पाण्यासाठी पायपीट

सद्यस्थितीत महिला, वृद्ध आणि लहान मुलांना दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्यासाठी घागरी आणि हंडे घेऊन उन्हात पायपीट करावी लागते. जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत मंजूर असलेले पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण झाले असते, तर आज या गावाला ही वेळ आली नसती, अशी खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. काम का रखडले? यावर कुठलीही स्पष्टता प्रशासनाकडून मिळत नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने योजनेचं काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तोपर्यंत गावासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची तात्पुरती सोय करावी, अशीही मागणी पुढे येत आहे.

हेही वाचा:

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Farming News: सेंद्रीय शेतीमुळे कृषी क्षेत्रात क्रांती; पतंजलीचा दावा, आमच्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना फायदा
सेंद्रीय शेतीमुळे कृषी क्षेत्रात क्रांती; पतंजलीचा दावा, आमच्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना फायदा
मोठी बातमी : भारताच्या वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती
मोठी बातमी : भारताच्या वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती
दोस्तीत कुस्ती... उसने पैसे परत न दिल्याने मित्राने मित्राची नवी कोरी इनोव्हा जाळली; मैत्री कायमची तुटली
दोस्तीत कुस्ती... उसने पैसे परत न दिल्याने मित्राने मित्राची नवी कोरी इनोव्हा जाळली; मैत्री कायमची तुटली
Chenab Bridge: कारगिल युद्धानंतर चिनाब पुलाला मंजुरी, काश्मीर आता वर्षभर जोडले, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल; पाकिस्तान आणि चीनला याची चिंता का आहे?
कारगिल युद्धानंतर चिनाब पुलाला मंजुरी, काश्मीर आता वर्षभर जोडले, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल; पाकिस्तान आणि चीनला याची चिंता का आहे?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP On Thackeray Brother Alliance : ठाकरे बंधू एकत्र येणार? अजित पवार आणि सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?Imtiaz Jaleel News : शिरसाटांना जागा देण्यासाठी जागेवरील आरक्षण हटवलं, इम्तियाज जलील यांचा MIDCवर गंभीर आरोपShambhuraj Desai On Thackeray Brother Alliance : ठाकरे बंधू एकत्र येणार? शंभुराज देसाईंची प्रतिक्रियाDevendra Fadnavis : राज - उद्धव यांच्या युतीची चर्चा, मुख्यमंत्री म्हणाले, त्यावर मी कशाला बोलू?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Farming News: सेंद्रीय शेतीमुळे कृषी क्षेत्रात क्रांती; पतंजलीचा दावा, आमच्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना फायदा
सेंद्रीय शेतीमुळे कृषी क्षेत्रात क्रांती; पतंजलीचा दावा, आमच्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना फायदा
मोठी बातमी : भारताच्या वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती
मोठी बातमी : भारताच्या वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती
दोस्तीत कुस्ती... उसने पैसे परत न दिल्याने मित्राने मित्राची नवी कोरी इनोव्हा जाळली; मैत्री कायमची तुटली
दोस्तीत कुस्ती... उसने पैसे परत न दिल्याने मित्राने मित्राची नवी कोरी इनोव्हा जाळली; मैत्री कायमची तुटली
Chenab Bridge: कारगिल युद्धानंतर चिनाब पुलाला मंजुरी, काश्मीर आता वर्षभर जोडले, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल; पाकिस्तान आणि चीनला याची चिंता का आहे?
कारगिल युद्धानंतर चिनाब पुलाला मंजुरी, काश्मीर आता वर्षभर जोडले, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल; पाकिस्तान आणि चीनला याची चिंता का आहे?
अमित ठाकरेंना तुम्ही पाडलं हे राज ठाकरे विसरतील का? रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना अनेक सवाल
अमित ठाकरेंना तुम्ही पाडलं हे राज ठाकरे विसरतील का? रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना अनेक सवाल
Shubhangi Shinde Suicide : शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याचा सहभाग, फरार आरोपीला राजकीय पाठबळ? बीड हादरले
शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याचा सहभाग, फरार आरोपीला राजकीय पाठबळ? बीड हादरले
बॅडमिंटन खेळता खेळता सेवानिवृत्त PSI खाली कोसळले; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
बॅडमिंटन खेळता खेळता सेवानिवृत्त PSI खाली कोसळले; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
पुण्यात पुन्हा मुळशी पॅटर्न; जमिनीच्या वादातून वकिलाने बंदूक दाखवली; व्हिडीओ व्हायरल
पुण्यात पुन्हा मुळशी पॅटर्न; जमिनीच्या वादातून वकिलाने बंदूक दाखवली; व्हिडीओ व्हायरल
Embed widget
OSZAR »